राळेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस पिकावर आली बोडं अळी
M Marathi News Network | 29 Oct 2020 3:07 PM GMT
X
X
"राळेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस पिकावर आली बोडं अळी"
म मराठी न्यूज नेटवर्क
संजय कारवटकर
राळेगाव/ तालुका प्रतिनिधी
मो.7499602440,
यवतमाळ/ राळेगाव :- तालुक्यातील शेतकरी शेतीच्या पीकाणे हैराण झाले आहे शेतकऱ्याचे सोयाबीन पुर्णपणे गेले त्यामुळे शेतकरी पुर्णपणे माती मोल झाले आहे आता मात्र नवीन येणारे पराटीचे बोडे पुर्णपणे बोड अळी आली आहे त्यामुळे शेतकरी पुर्णपणे खचला आहे मात्र कृषी विभागाने अजून पर्यंत कोणत्याही प्रकारचे पंचनामे केले नाही हे मात्र विषेश तरी सुद्धा राळेगाव तालुक्यातील कोणत्याही लोक प्रतिनिधीने साधे लक्ष सुद्धा दिले नाही.
•शेतकऱ्यांचे वाली कोणीही नाही का•
•शेतकऱ्यांचे कुणालाही घेणे देणे नाही का•
हा मोठा प्रश्न शेतकऱ्याणा पडला आहे तरी कृषी विभागाने पंचनामे करून अहवाल तयार करून शासनाला पाठवावे असे शेतकऱ्याचे म्हणने आहे..
Updated : 29 Oct 2020 3:07 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire