- वणी नार्थ एरीया के कोलार पीपरी खनदान में होराह है भ्रष्टचार
- जिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चास जिल्हा नियोजन समितीची मान्यता
- मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील विचित्र अपघातात एक ठार
- उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो
- ब्रेकिंग न्यूज-: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...
- यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार
- गेल्या 24 तासात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
- नरसी चौक ते बस स्थानक बिलोली रोड परिसरात खाजगी वाहने बेशिस्त लावत असलेल्या वाहनेचा बंदोबस्त करावे : मुस्तफा पटेल कुंचेलीकर
- घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
- सिरोंचा वनविभाग जगंलो से सागवान की तस्करी कर रहे तस्करों पर वनविभाग द्वारा कारवाई..

रात्रीच्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या - आमदार डॉ देवरावजी होळी
X
प्रा संतोष सुरपाम जिला प्रतिनिधि
9420190877
गडचिरोली जिल्ह्यात २० नोव्हेंबर च्या रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कापणी केलेले पीक पावसात सापडल्याने तसेच वाहून गेल्याने हात येणारे उरले-सुरले पीकही गेले असून शेतकऱ्यांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे शासनाने पावसात सापडलेल्या व वाहून गेलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे.
यावर्षी शेतकऱ्यांवर होत असून अवकाळी पाऊस महापूर वादळवारा नंबर आलेली रोगराई यामुळे अगोदरच अधिकांश पिके नष्ट झालेली आहेत त्यातच शेतकऱ्याने मोठ्या काळजीने जपून वाचवलेली पिके कालच्या पावसाने उद्ध्वस्त झाले त्यामुळे हाती येणारे पीक सुद्धा नष्ट झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे