- सहकार पॅनलचे राजुदास जाधव यांनी एकवीस वर्ष उपभोगली सत्ता यंदा मात्र मतदारांनी दिला रट्टा
- राजलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेने केला कर्मचाऱ्यावर अन्याय
- उमरची सुटका कराः नॉम चॉम्स्की, राजमोहन गांधींची मागणी
- गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आता जिल्ह्यात घरोघरी लसीकरण मोहीम
- स्वप्नांना कष्ठाचे बळ द्या. - माजी नगरसेवक संजय कंचर्लावार भानापेठ प्रभाग क्र. ११ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप सोहळा संपन्न.
- उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्ट वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराचे फलीत. १५ जुलै पर्यंत धान खरेदी करण्याचे अभिकर्ता संस्थांना शासनाचे निर्देश.
- संभाव्य कोरोना लाटेचा धोका टाळण्यास करा लसीकरण - आयुक्त राजेश मोहिते १२ ते १७ वयोगटासाठी शाळांमध्ये केले जाणार लसीकरण
- शहरातील सायकल ट्रॅकच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाई अमन यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
- आपले घर डेंग्युमुक्त ठेवा आताच काळजी घेतली तर धोका टळेल मनपा प्रा.आरोग्य केंद्रात मिळणार गप्पी मासे
- राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धेत मंजिरी अलोने ला सुवर्णपदक

"माझे कुटुंब माझी जबाबदारी"
X
"माझे कुटुंब माझी जबाबदारी"
म मराठी न्यूज नेटवर्क
अमरावती
प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे
अमरावती :- कोरोणापासुन संरक्षण करण्यासाठी अमरावती जिल्हा, तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर.आरोग्य सेविका,शिक्षक यांनी ‘माझे कुंटुब माझी जबाबादारी’ ही मोहीम यशस्वी केली आहे.अमरावती जिल्ह्यातील कोरोणाची साखळी तोडण्यासाठी गावखेड्यापासुन ते शहराप्रर्यंत शासन प्रशासन विविध स्तरावरुन उपययोजन करीत आहेत.वाढती रुग्ण संख्या पाहता शासन स्तरावरुन ‘माझे कुंटुब माझी जिम्मेदारी’ हि मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सुचने नुसार मोहीमेची अमलबंजावनी करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत..
या सर्वेक्षणात आजवर उच्च रक्तदाचे,मधुमेहाचे दमा आसलेले व इत्तर आजार असलेले रुग्ण तपासले जात आहेत.कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी अमरावती जिल्ह्यात व तालुक्यात आरोग्य,पोलीस,महसुल,सहा महिन्यापासुन प्रयत्न करत आहेत.यामध्ये सोशल डिस्टन्स न पाळने,मास्क न वापरने यासह आदी बाबीमुळे कोरोणाचा आलेख वाढतच चालला आहे.कोरोणा विषाणु हे मानव जातीवर आलेले एक संकट आहे.कोरोणाची साखळी मोडीत काढण्यासाठी एक प्रयत्न म्हणून ‘माझे कुंटुब माझी जबाबदारी’ हा उपक्रम सर्वञ राबविण्यात येत आहे.
नागरीकांनीही खरी माहिती दिली तर भविष्यातील अनेक आरोग्याच्या संकटा-पासुन बचाव करण्यास मदत होणार आहे....
"आशा वर्कर.गौरी वानखडे, दिपाली वडुरकर.."