Latest News
- सहकार पॅनलचे राजुदास जाधव यांनी एकवीस वर्ष उपभोगली सत्ता यंदा मात्र मतदारांनी दिला रट्टा
- राजलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेने केला कर्मचाऱ्यावर अन्याय
- उमरची सुटका कराः नॉम चॉम्स्की, राजमोहन गांधींची मागणी
- गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आता जिल्ह्यात घरोघरी लसीकरण मोहीम
- स्वप्नांना कष्ठाचे बळ द्या. - माजी नगरसेवक संजय कंचर्लावार भानापेठ प्रभाग क्र. ११ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप सोहळा संपन्न.
- उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्ट वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराचे फलीत. १५ जुलै पर्यंत धान खरेदी करण्याचे अभिकर्ता संस्थांना शासनाचे निर्देश.
- संभाव्य कोरोना लाटेचा धोका टाळण्यास करा लसीकरण - आयुक्त राजेश मोहिते १२ ते १७ वयोगटासाठी शाळांमध्ये केले जाणार लसीकरण
- शहरातील सायकल ट्रॅकच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाई अमन यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
- आपले घर डेंग्युमुक्त ठेवा आताच काळजी घेतली तर धोका टळेल मनपा प्रा.आरोग्य केंद्रात मिळणार गप्पी मासे
- राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धेत मंजिरी अलोने ला सुवर्णपदक

Home > महाराष्ट्र राज्य > अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनांच्या ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढली!
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनांच्या ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढली!
M Marathi News Network | 30 Oct 2020 2:00 PM GMT
X
X
म-मराठी न्यूज़ नेटवर्क
- औरंगाबाद : अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक, पोस्ट-मॅट्रिक आणि मेरिट-कम-मेन्स शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन, नवीन व नूतनीकरण अर्जांची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत होती ते वाढविण्यात आली आहे हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी भारत सरकारच्या अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री मुख्तार अब्बास नक्वी साहेब आणि अल्पसंख्यांक सचिव प्रमोद कुमार दास यांच्याकडे ही तारीख वाढविण्याची मागणी केली होती आणि जवळपास सलग दोन महिन्यांपासून ते प्रयत्न करत होते. हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी आमच्या वार्ताहरांशी बोलताना सांगितले की ते कोरोना साथीच्या आजारामुळे अर्ज भरण्याची तारीख वाढवण्यासाठी सलग दोन महिने प्रयत्न करत होते यासंदर्भात भारत सरकार आणि महाराष्ट्र मंत्रालयाकडे सतत संपर्कात होते. आता लढा उत्पन्न दाखलाची कमी किंवा अट रद्द करण्याचा प्रयत्न करत आहे. इन्शाअल्लाह, आम्ही यात यशस्वी होण्याची अल्लाह कळे प्राथना करतो...शेख शेख अब्दुल रहीम सर म्हणाले की प्रत्येक अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील संस्थांनीही लक्ष दिले पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजेत...
Updated : 30 Oct 2020 2:00 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire